अहेरी : शासकीय कामकाजामध्ये सुधारणा आणण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाचा कार्यक्रम घोषित केला. जनतेसाठी उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयांना पुरस्कार देण्याची ही योजना आहे. या योजनेत गडचिरोली जिल्ह्याचे तीन कार्यालय विभागीय पा... Read more
ज्यांच्या नावापुढं कधीच कुणी “श्री” लावलं नव्हतं, ज्याच्याकडे संपत्ती म्हणून काय होते तर कपड्याचे फक्त तीन जोड, तुटलेली एक रबरी चप्पल, एक जुनाट चष्मा आणि रोख 732 रुपये फक्त !त्याला जेव्हा चक्क पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला तेव्हा त्या... Read more
आलापल्ली : दिवंगत डॉ किशोर नैताम फाऊंडेशन आलापल्ली तर्फे 6 ते 15 वयोगटातील मुलांसाठी उन्हाळी शिबिराचे आयोजन दिनांक 10 मे ते 25 मे पर्यंत डॉ सुमती नैताम (अध्यक्षा) यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले होते .शिबीरात मुलांच्याव्यक्तिमत्व विकासासाठी आवश... Read more
आ. धर्मरावबाबा आत्राम यांना सामाजिक कार्यकर्ते संतोष ताटीकोंडावार यांचे निवेदन अहेरी : अहेरी उपविभागात पेरमिली व अहेरी येथे नविन पुरणबांधणीचे काम सुरु असून तक्रांटदाराच्या चुकीच्या पध्दतीच्या पाईपलाईन खोदकाममुळे रस्त्याच्या बाजुला नाली खोदुन कसल... Read more
आ. धर्मरावबाबा आत्राम यांचे प्रतिपादनआलापल्ली येथे खरीप हंगाम पूर्व बैठक अहेरी- शेतकऱ्यांनी रासायनिक खतापेक्षा सेंद्रिय खताचा अधिक वापर करून शेतात उत्पादन घ्यावे असे प्रतिपादन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केले.ते शनिवार 24 मे रोजी अहेरी नजीकच... Read more
अहेरी : काहीतरी नवीन प्रकार शोधायचा आणि कशाचा तरी सत्यानाश करायचा यात परप्रांतीय आघाडीवर असतात. अशाच प्रकाराला गेल्या काही वर्षापासून स्थानिक परिसरात सुरुवात झाली. जमिनीचा पोत किंवा दर्जा खराब करण्यास कारणीभूत ठरत असलेली बी टी बियाणे स्थानिक परि... Read more
अहेरीत ना बॅनर, ना बँड अहेरी : प्रदीर्घ कालावधीनंतर चिमूर-गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे लोकसभा सदस्य नामदेव किरसाण अहेरी विधानसभा मतदारसंघाच्या विविध तालुक्यांमध्ये आले. आढावा बैठका घेतल्या. अशीच एक आढावा बैठक अहेरी येथे घेतली. 23 मे 2025 ला ही आढ... Read more
ज्ञानेश्वर रक्षक यांची मागणीअहेरी : ‘सारा भारत रहे शिपाई, शत्रु को दहशाने’ असा उल्लेख राष्ट्रवंदनेत करून एक दिवस चीन भारतावर युद्ध लादेल असे भाकीत करणारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या विचारधारेचा समावेश पदव्युत्तर अभ्यासक्... Read more
अपने आतम के चिंतनमें, हरदम जागृत रहना है ।ओहंम सोहंम स्वाससे अपनी, अंतरदृष्टी निरखना है ॥ ’अंतर मनातला देव खरा आहे. पण त्याच्या सभोवताल राग, लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर याचा प्रभाव मोठा असतो. भक्तिचा खरा अर्थ अंतरमन शुद्ध करणे. राष्ट्रसंत तुकडो... Read more
तहसीलदारांना निवेदनसिरोंचा : बांधकाम सुरू झाल्यापासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 353 सी वादाच्या फेऱ्यात अडकला आहे. जवळपास सगळ्याच राजकीय पक्षाचे पदाधिकारी या कामाच्या प्रगतीवर आणि कामावर शंका-कुशंका उपस्थित करीत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकर... Read more