अहेरी:-येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सोमवार 12 मे रोजी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथमतः सेवा निवृत्त वन अधिकारी कनकदास ढोलगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वज फडकावून सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील... Read more
डा. किशोर नैताम फाउंडेशन चा उपक्रम आलापल्ली : दिनांक 12 मे 2025 ला किशोर नैताम फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या fly free उन्हाळी शिबिरात फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती डॉ सुमती नैताम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्य... Read more
अहेरी : महाराष्ट्राच्या नकाशावर वर्धा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. वर्धा जिल्ह्यात 1975 ला दारूबंदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात 1993 ला दारूबंदी करण्यात आली. दारूबंदी करण्याची कारणे वेगवेगळी असली तरी छुप्या मार्गाने मोठ्य... Read more
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जारावंडी, सोहगाव, सरखेडा, वडसा खुर्द कोहका आणी तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, नाल्यांची व्यवस्था... Read more
भामरागड : दि. 11/05/2025 रोजी, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे जवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिर... Read more
भारतात विवेकावादाचा उदय हा मुख्यत: बुध्दाच्या शिकवणुकीतून झाला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बुध्दाचा विचार हाच विवेकवाद होय. विवेक व वैज्ञानिक विचाराची सुरुवात व तिच्या उच्चतम टोकाचा काळ हा ई.स.पूर्व ६०० ते ई.स.४०० पर्यंतचा समजण्यात येतो. बु... Read more
सिरोंचा नाल्यावरचा पूल अपूर्ण राहण्याची शक्यता !आलापल्ली : यंदाच्या मान्सूनचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला. 27 मे च्या दरम्यान केरळात मान्सून दाखल होणार आहे. 15 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात पोहोचेल ही शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.... Read more
नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य !रेपनपल्ली : तेंदूच्या पानापासून बिडी वळली जाते. बिडी वळण्याचा उद्योग प्रामुख्याने महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यासह मध्य प्रदेशात आहे. बिडी साठी लागणारा उच्च दर्जाचा तेंदूपत्ता गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, एटापली,... Read more
अहेरी : कॉन्व्हेंटच्या शिक्षकांना इंग्रजीचे दोन-चार शब्द बोलता आले तर इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंट पालकांना ‘लई भारी’ वाटतात. आकर्षण असते. याच आकर्षणातून कॉन्व्हेंट मोठ्या व्हायला लागल्या आहेत. दुसरीकडे दिवसेंदिवस मराठी माध्यमाच्य... Read more
राजाराम : नक्षल चळवळीला अखेरची घरघर लागली आहे. छत्तीसगड, तेलंगणा, महाराष्ट्रासह इतर राज्यातील पोलीस व अन्य सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांची कोंडी केली जात आहे. तेलंगणाच्या करेगुट्टा डोंगरावर नक्षलवाद्यांच्या ज्येष्ठ नेत्यांना पोलिसांनी कैचीत पकडल... Read more