अपने आतम के चिंतनमें, हरदम जागृत रहना है ।ओहंम सोहंम स्वाससे अपनी, अंतरदृष्टी निरखना है ॥ ’अंतर मनातला देव खरा आहे. पण त्याच्या सभोवताल राग, लोभ, मोह, माया, द्वेष, मत्सर याचा प्रभाव मोठा असत... Read more
जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे विचार चांगले असतील कारण काही बाबतीत मला समजतच नव्हते. पण जसं जसे माझे वय वाढतं गेले तसं तसं माझ्या स्वभावात बदल झाला. इतरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत गेला.... Read more
डॉ. बाबासाहेब आंबेडकर युगो युगो तक अमर रहेंगेअगर डाँ. बाबासाहेब आंबेडकर न होते तो आज भी देश गुलाम रहा होता l गुलामी सिर्फ अंग्रेजो का नही अंग्रेजो का गुलामी तो 1947 मे समाप्त हो गया थी । परं... Read more
लक्ष्मण रत्नम (शिक्षक) (एम. ए. बी. एड.) २४ मार्च २०२० रोजी लॉकडाऊनला ५ वर्षे पूर्ण झालीत. याच दिवशी संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाला आणि आपल्या सर्वांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आहे... Read more
प्रतिनिधीएटापल्ली : कोपा कांडे उसेंडी. मुक्काम परसलगोंदी. पोस्ट उडेरा. तालुका एटापल्ली. जिल्हा गडचिरोली. सध्या मय्यत. बंदुकीच्या आकर्षणातून जवळपास 30 वर्षांपूर्वी कोपा कांडे उसेंडी नक्षलवादी... Read more
भामरागड : पंचायत समिती भामरागड अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुकामेटा येथील प्रकरण अजूनही चर्चेत असताना विद्यार्थिनीशी अशोभनीय वर्तन करण्याचे पुन्हा एक प्रकरण पंचायत समिती भामर... Read more
प्रतिनिधीसिरोंचा : अहेरी आगाराकडून उन्हाळ्यात बऱ्याच हंगामी बसेस सुरू करण्यात येतात.यात सिरोंचा-असरली-भोपालपट्टणम अशी एक बस सेवा आहे. फेब्रुवारी महिना आटोपला. मार्च महिन्याला सुरुवात झाली. त... Read more
सिरोंचा : आल्लापल्ली-सिरोंचा रस्ता प्रचंड खराब आहे. या रस्त्यावर भंगार बस पाठवण्याचा प्रकार राज्य परिवहन महामंडळाच्या अहेरी आगाराकडून होत आहे. पाठवण्यात येणाऱ्या बसेस या रस्त्यावर नेहमीच खरा... Read more