पोस्टमनची आधुनिक कपड्यांना पसंती अहेरी : अंगावर खाकी कपडे, खांद्यावर झोळी, डोक्यावर खाकी टोपी अशा वेशातला पोस्टमन पूर्वी घरी यायचा तेव्हा प्रचंड आपुलकी वाटायची. काळ बदलला. पत्र येणे बंद झाली. पोस्ट विभाग केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. पोस्टमनच... Read more
अहेरी : 25 वर्षा आधी पत्र म्हणजे जीव की प्राण. नोकरी निमित्ताने किंवा शैक्षणिक कामा निमित्ताने ज्यांची नातेवाईक मंडळी दूरवर राहत होती ती मंडळी पत्राद्वारे आपली खुशाली कळवित होती. पत्र येईल. बातमी कळेल. या आशेने ही मंडळी पोस्टमनकडे डोळा लावून बसल... Read more
अहेरी : 25 वर्षा आधी पत्र म्हणजे जीव की प्राण. नोकरी निमित्ताने किंवा शैक्षणिक कामा निमित्ताने ज्यांची नातेवाईक मंडळी दूरवर राहत होती ती मंडळी पत्राद्वारे आपली खुशाली कळवित होती. पत्र येईल. बातमी कळेल. या आशेने ही मंडळी पोस्टमनकडे डोळा लावून बसल... Read more
नगरसेविका रामेश्वरी मुक्कावार यांची मागणी.भामरागड ता.१३- येथील नगरपंचायतमध्ये नगराध्यक्षांच्या पतीचा विकास कामांत होणारा हस्तक्षेप त्वरित थांबवून आतापर्यंत झालेल्या विकास कामांची चौकशी करावी.अशा आशयाचे निवेदन भामरागड नगरपंचायतच्या प्रभाग क्रमांक... Read more
अहेरी:-येथील बौद्ध विहाराच्या प्रांगणात ज्ञान प्रसारक मंडळाच्या वतीने सोमवार 12 मे रोजी बुद्ध जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्रथमतः सेवा निवृत्त वन अधिकारी कनकदास ढोलगे यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वज फडकावून सामूहिक रित्या त्रिशरण पंचशील... Read more
डा. किशोर नैताम फाउंडेशन चा उपक्रम आलापल्ली : दिनांक 12 मे 2025 ला किशोर नैताम फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या fly free उन्हाळी शिबिरात फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती डॉ सुमती नैताम यांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्य... Read more
अहेरी : महाराष्ट्राच्या नकाशावर वर्धा आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये दारूबंदी आहे. वर्धा जिल्ह्यात 1975 ला दारूबंदी करण्यात आली. गडचिरोली जिल्ह्यात 1993 ला दारूबंदी करण्यात आली. दारूबंदी करण्याची कारणे वेगवेगळी असली तरी छुप्या मार्गाने मोठ्य... Read more
एटापल्ली : एटापल्ली पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या जारावंडी, सोहगाव, सरखेडा, वडसा खुर्द कोहका आणी तालुक्यातील अन्य ग्रामपंचायतींमध्ये सध्या कोट्यवधी रुपयांची विविध विकासकामे सुरू आहेत. आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शाळा, नाल्यांची व्यवस्था... Read more
भामरागड : दि. 11/05/2025 रोजी, गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमेजवळ नव्याने स्थापन करण्यात आलेल्या पोलीस स्टेशन कवंडे जवळ माओवाद्यांच्या भामरागड दलमने घातपात करण्याच्या उद्देशाने तळ उभारल्याची विश्वसनीय माहिती गडचिर... Read more
भारतात विवेकावादाचा उदय हा मुख्यत: बुध्दाच्या शिकवणुकीतून झाला. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास बुध्दाचा विचार हाच विवेकवाद होय. विवेक व वैज्ञानिक विचाराची सुरुवात व तिच्या उच्चतम टोकाचा काळ हा ई.स.पूर्व ६०० ते ई.स.४०० पर्यंतचा समजण्यात येतो. बु... Read more